Skip to main content

Posts

Showing posts from December, 2016

Rudra Trailer Out : अजय एक बार फिर कॉप लुक में

वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)

नोटबंदी- एक अपयशी निर्णय

काळे धन आणि भ्रष्टाचार हे देशाला लागले कलंक व कीड आहे. या कलंकाला दूर करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता अचानकपणे  नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला . या निर्णयाने काळ्या रुपयावर  नियंत्रण येईल आणि देशासाठी सर्व काही चांगले होईल असे वातावरण तयार करण्यात आले . नरेंद्र मोदी यांनी यासाठी जनतेकडे 50  दिवस मागितले. नरेंद्र जी म्हणाले कि 50 दिवसात या नोट बंदीच्या निर्णयाने होणाऱ्या समस्या दूर होतील. या नोटबंदीच्या निर्णयानंतर सरकार आणि आरबीआय दररोज नवनवीन नियम लागू करू लागले पण देशासाठी लोक बँकेच्या रांगेत उभे राहिले व अजून ही  उभे आहेत.  50 दिवस उलटून जाऊन सुद्धा समस्येची स्थिती कायम आहे पण नरेन्द्र मोदी हे स्वीकारायला तयार नाहीत की त्यांचा निर्णय चुकीचा आहे, उलट नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार हे भासवत आहे कि नोटबंदीला विरोध करणारे देश विरोधी आहेत.  मोदी यांच्या नोटबंदीने काळे रुपये ठेवणारे सुखी दिसत आहेत. काळे रुपये असणारे एखाद्या चित्रपटासारखे प्रदर्शित होत आहेत. नोटबंदीचा ...

गिरता राजीनीतिक स्तर

भारतीय लोकशाही को दुनिया के  हर एक प्रदेश में सबसे अच्छा  लोकतंत्र कहा जाता है , इसके प्रभाव को माना जाता है किन्तु  आज इस लोकशाही तंत्र को धोका निर्माण हुआ है  ।     राजनीति के गिरते स्तर ने इस लोकतंत्र के लिए दिक्कते निर्माण करने का काम किया है ।      आज की राजनीति अहंकार में फंसी  हुई  नजर आ रही है  ।   नोट बंदी के बाद इससे देखने का मौका फिर एक बार मिला  ।   देश के दो बड़े नेता और पार्टियां  एक दूसरे पर आरोप कर रही , एक -दूसरे को प्रतिक्रियाएं  दे रही है ।    इससे पता चलता है की भारतीय राजनीति बयान आधारित बनती जा रही है  हम और आप भी नेताओं का मूल्यांकन  विचार कम डायलॉगबाजी से ज्यादा कर रहे है ।      टीवी की भाषा भी पत्रकारिता की कम, सीरीयल की ज्यादा हो गई है. इससे सभी  को बहुत नुकसान होने वाला है. नोट  बंदी के बाद कॉंग्रेस  के नेता राहुल गाँधी जी और प्रधान मंत्री नरेंद्र मोदी जी एक- दूसरे पर आरोप प्रत्यारोप और बयानबाजी कर रहे है  । ...

सोनेरी भविष्याची सुरवात

भारतीय संघाने चेन्नईतील पाचव्या  कसोटीत  आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडला तब्बल 1 डाव आणि 75  धावांनी  हरवून मालिका 4-0 ने आपल्या  नावावर केली. तत्पूर्वी भारताने युवा खेळाडू करुण नायर (303 धावा) याच्या त्रिशतकाच्या आणि केएल राहुल  (199 धावा) , अश्विन (67धावा), रवींद्र जडेजा (51धावा)  यांच्या सर्वोत्तम खेळीच्या आधारे आपला पहिला डाव विक्रमी 7 बाद 759 धावांवर घोषित केला. त्यामुळे चौथ्या दिवस अखेरीस भारताला इंग्लंडवर 282 धावांची आघाडी मिळाली.या सामन्यात डावानं पराभव टाळण्यासाठी किंवा सामना अनिर्णित राखण्यासाठी  इंग्लंडला 282 धावांची आवश्यकता होती. इंग्लंड ने त्या दृष्टीने डावास सुरुवात केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी शिल्लक असलेल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडने बिनबाद 12  धावा केल्या  होत्या. आज पाचव्या  दिवशी कॅप्टन अॅलिस्टर कूक (49धावा ) व  किटन जेनिंग्स (54 धावा ) यांनी खेळाला सुरुवात झाल्यावर  संयमीपणे खेळत उपाहारापर्यंत भारताला एकही यश मिळू दिले नव्हते.त्यामुळे इंग्लंडला ‘व्हाईटवॉश’ देण्याचे स्वप्न अधुर...

बदलाव ????

16-12- 2012 को हुए निर्भया के अत्याचार के घटना के बाद कहा जा रहा था की सरकार और लोगो ने भी सबक सीखा है. अत्याचार की घटनाओ को रोकने के लिए कई कायदे कानून बनाए जाने की बाते की गयी और निर्भया फंड की भी शुरुवात की गयी। पर क्या सच में इन चार सालो में कुछ बदलाव हुए है ? ऐसा इसलिए सवाल और ख्याल आ रहा है क्योंकि समाज में अभी भी महिलाओं के प्रति समाज का जो आचरण है वह काफी सवाल खुद खड़े कर रहा है. दिल्ली में  20 साल की युवती के साथ लिफ्ट देने के बहाने लैंिगक अत्याचार किया गया जिस वाहन में युवती बैठी थी उस गाडी पर गृह मंत्रालय का एक स्टिकर चिपका हुआ था. इस घटना ने फिर एक बार फिर दिल्ली और सभी लोगो  को शर्मसार किया है. यह लिंक  है इस घटना  की →→→   http://zeenews.india.com/hindi/india/delhi-haryana/girl-allegedly-raped-in-a-car-in-delhis-moti-bagh-accused-arrested/312689 निर्भया दुर्घटना के बाद उम्मीद लगाई जा रही थी की समाज में बदलाव आएगा  पर समाज और क़ानून के व्यवस्था को  देखकर ऐसा नहीं लगता। अभी भी हर दिन कही न कही महिलाओं के ...

दारूबंदी -एक योग्य निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने देशातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूच्या सर्व दुकानांवर बंदी घालण्याचा  आदेश दिला हे चांगले आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर अपघाताच्या अनेक घटना घडतात. या अपघातांचे अनेक भाग आहेत.दारू हा त्या भागांपैकी एक भाग आहे. नशेत गाडी चालवणाऱ्या चालकांमुळे अनेक लोकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागतो . नशेत गाडी चालवणाऱ्या चालकावर कारवाई होते पण त्याचा काही फायदा होत नाही कारण दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांचा आकडा कमी नाही. दारू ही धोकादायक आहे हे माहीत असताना सरकार त्यावर कारवाई करत असल्याचे सांगते पण दारू च्या दुकानांना लायसेन्स देणे मात्र बंद करत नाही. 1.5 लाख लोकांचा दरवर्षी मृत्यू होत आहे, याची जाणीव ठेवून कोर्टाने  दारूच्या सर्व दुकानांवर बंदी घालण्याचा  हा निर्णय दिला आहे. कोर्टाने हा निर्णय दिला असला तरी त्याची अमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे. सध्या तरी  दारूचे दुकान असणाऱ्या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दारूच्या दुकानांच्या परवान्याची मुदत 31 मार्चपर्यंत आहे पण 1  एप्रिल 20...

इंडिया मांगे विक्ट्री

भारत  और इंग्लैंड के बीच खेली  जा रही है 5 मैचों की टेस्ट शृंखला में एक ड्राॅ मैच को छोड़कर भारत ने अब तक तीन मैच जीते है । इस तरह भारत ने  श्रृंखला में 3-0 की बढ़त ली है। भारतीय टीम ने इंग्लैंड को हरमोर्चे पर पस्त किया है। इस शृखला से जयंत यादव के रूप में एक ऑलराउंडर खिलाड़ी मिला है । विराट कोहली और आश्विन  ने अपना दबदबा बनाये रखा है। विराट और आश्विन जैसे खिलाडी हो तो टीम काफी प्रतिभाशाली दिखती है। विराट कोहली और आर आश्विन के पास इंग्लैंड के खिलाफ चेन्नई में होने वाले पांचवें और आखिरी टेस्ट मैच में इतिहास रचने का मौका होगा। आर आश्विन ने पिछले चार टेस्ट मैचों में 27 विकेट झटककर नंबर 1 पर चल रहे है ।अश्विन अगर इस अंतिम मुकाबले में तीन विकेट हासिकर कर लेते हैं तो वह सबसे तेज 250 टेस्ट विकेट लेने वाले गेंदबाज बन जाएंगे।फिलहाल टेस्ट क्रिकेट में सबसे तेज 250 विकेट लेने का रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया के पूर्व तेज गेंदबाज डेनिस लिली के नाम हैं। जिन्होंने 48 मैचों में यह कारनामा किया था। इसके अलावा अश्विन अगर चेन्नई टेस्ट मैच में 5 विकेट हासिल करने में कामयाब होते हैं ...

राष्ट्रगीत

भारत सहिष्णु और प्यार के साथ रहनेवाला देश है ऐसा कहा जाता है।यहाँ विरोधी विचारो को सुना जाता है तथा अगर विरोधी विचारो में कोई अच्छी  बात हो तो उन अच्छी बातों को जीवन में शामिल किया जाता है।  ऐसा अब तक होता था पर अब ये आदत कही खो रही है।  आज अगर किसी  बात से सहमती नहीं दिखाई तो बहुत गलत व्यवहार किया जाता है ।  लेकिन समाज  इस बात को स्वीकारता नहीं है।  पिछले दिनों जब कोर्ट की ओर से  राष्ट्रगीत को जरूरी बनाया गया तब इसके गलत परिणाम होने की शंकाए थी और हुआ भी ऐसा ही। 1-in hindi-   http://www.nationroar.com/sto ry_page/story/two-girls-beaten -in-cinema-hall-on-not-standin g-during-national-song-in-cine ma 2-   http://timesofindia.indiatime s.com/city/chennai/Three-youth s-roughed-up-in-Chennai-theatr e-for-disrespect-to-national-a nthem/articleshow/55927227.cms 3-  in hindi - http://hindi.pradesh18.com/ne ws/nation/audience-beaten-by-o thers-for-taking-selfie-and-no t-show-respect-while-nation...

राष्ट्रवाद २

सुप्रीम कोर्ट ने राष्ट्रीय गान, यानी 'जन गण मन' से जुडा एक अहम आदेश िदया था िक देशभर के सभी सिनेमाघरों में फिल्म शुरू होने से पहले राष्ट्रीय गान ज़रूर बजेगा. सुप्रीम कोर्ट ने यह भी कहा था कि राष्ट्रीय गान बजते समय सिनेमाहॉल के पर्दे पर राष्ट्रीय ध्वज दिखाया जाना भी अनिवार्य होगा, तथा सिनेमाघर में मौजूद सभी लोगों को राष्ट्रीय गान के सम्मान में खड़ा होना होगा। कोर्ट के व्दारा जबरदस्ती दिए गए इस फैसले का विरोध करने तथा यह बात करने पर िक हमारा इंन्सानी जीव के तौर पर जन्म होना और मानवी मूल्यों के साथ जीते हुए सामािजक परिवार को साथ लेकर विकास करना इससे ज्यादा महत्त्वपूर्ण कुच्छ भी नही। पर अलग अलग राष्ट्र िनर्माण कर सभी को भावनात्मक बनाकर राष्ट्रवाद िनर्माण िकया गया। भावनात्मक बनने की वजह से हमारी इंसानी जीव के तौर पर नैितक मूल्यों के साथ जीने की सोच भी खत्म होती जा रही, क्योंिक इंन्सान राष्ट्र, धर्म के नाम पर भावनात्मक होकर इन मूल्यों के साथ जीना भुलता जा रहा है। इंसान को हर हाल में यह ध्यान में रखना चाहिए कि वो इंसान पहले है। वो इंन्सानी जीव होने के सत्य को भुला कर सफलता तो पा सक...

भारत आशिया चषक चॅम्पियन

भारतीय महिला संघाने आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात  पाकिस्तानवर17 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने  सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमधील हा सामना रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मिताली राज 73 धावा आणि झुलून गोस्वामी17 धावा यांच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर निर्धारित 20 षटकात पाच बाद 121 धावा केल्या होत्या. मिताली यांनी 65 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 73 धावांची खेळी केली तर झुलून यांनी 2 षटकारांसह 17 धावांची खेळी केली. पाकिस्तान कडून अनम मलिकने 2 गडी  बाद केले , अनम ला सनम मीर 1  आणि साड़ीया युसूफ यांनी 1 गडी बाद करत साथ दिली. 122 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 20 षटकात केवळ 104 धावा करता आल्या. पाकिस्तान कडून आयशा जाफर यांनी आक्रमक सुरवात करत 15 धावा  केल्या पण या धावसंख्येयत त्यांना अजून भर घालता आली नाही. आयशा व्यतिरिक्त बिस्माह महारूफ 25 धावा , जव्हेरिया खान 22 धावा  यांनी चां...